आमचे उद्दिष्ट 

line

उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करणे .

स्केलेबल तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देणे .

व्यक्ती / स्वयंसहाय्यता गट व शेतकरी गट यांमध्ये उद्योजकतेचा प्रसार करणे.

विश्वस्त मंडळ

संस्थेचे विश्वस्त
0
लोकांनी घेतले प्रशिक्षण
0
उद्योग उभे राहिले
0
शेतकऱ्यांच्या मालाला उठाव

चालु उपक्रम

आमचे कार्य
शाश्वत शेती अधिक वाचा

शाश्वत शेती

   कोकणातील शेतीमधील प्रमुख पीक म्हणजे तांदूळ. जवळपास 99% लोक तांदूळ हे पीक घेऊन भात शेती करतात. खूप पाऊस असल्याकारणाने या भागात भातशेती केली जाते. जवळपास दसऱ्यानंतर पीक कापणीला येईल अशा प्रकारची तांदळाची बियाणे वापरून येथील शेतकरी भात करतो. तांदुळासोबतच मिळणारे गवत हे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळते आणि जनावरांच्या पोटापाण्याचा प्रश्न या शेतीतून त्याला भागवता येतो.

तांत्रिक प्रशिक्षण अधिक वाचा

तांत्रिक प्रशिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबतच महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी संस्थेने काजू बी प्रशिक्षण, फळप्रक्रिया प्रशिक्षण व  यंत्र निगा व दुरुस्ती प्रशिक्षण  असे तीन  प्रकारची प्रशिक्षणे वर्षातून किमान दोन वेळा संस्था आयोजित करते.

“हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पातील संशोधन प्रशिक्षण कार्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कार्यास शुभेच्छा”

अंबादास द . जोशी (गोवा लोकायुक्त)

“आज हेडगेवार प्रकल्पाच्या मुरघास प्रकल्पाचे उद्घाटन झाले. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या या उपक्रमांसाठी  हेडगेवार प्रकल्पाने पुढाकार घेतला आहे. प्रकल्पाचे सर्वच उपक्रम शास्त्रशुद्ध व लोकोपयोगी असतात. प्रकल्पाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. ”

अनिरुद्ध य. देसाई CEO, Sindhudurg Bank

“I am visiting prakalp after a gap of 20 years. Very much pleased to see the developments that are happening in Prakalp. The infra created in prakalp would definitely trigger micro food processing in Sindhdurg District. ”

श्री. सी. एस. आर. मूर्ती ,नाबार्ड

“ डॉ. हेडगेवार सेवा प्रकल्प बघून समाधान वाटले. प्रक्रिया विविध प्रकारच्या फळांवर जी चालते, त्यातुन स्वयंरोजगार निर्मितीकडे वाटचाल स्पष्टपणे दिसते. सेवाभावी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते अत्यंत निष्ठेने कार्यप्रवण आहेत हे बघुन आनंद वाटला. अनेकांना मार्गदर्शक असा प्रकल्प. भविष्यासाठी भरपुर शुभेच्छा. ”

श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर(राज्यपाल,हिमाचल प्रदेश)

“बऱ्याच कालावधी नंतर प्रकल्पभेट  झाली. मुळ संकल्पनेला सुसंगत नवीन प्रयोग होत आहेत. त्याचबरोबर नवीन मंडळी जबाबदारी स्विकारत आहेत. बघुन आनंद वाटला .  ”

श्री.भय्या जोशी (सरकार्यवाह )

Stay Tuned with Our Updates

signup for newsletter